आता रब्बी हंगामाकरिता 4 लाख 14 हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप होणार – दादासाहेब भुसे, कृषी मंत्री

नव्याने संशोधित केलेल्या सुधारित व संकरित वाणांच्या प्रथा प्रसारासाठी कृषी विद्यापीठांमार्फत कृषी विभागामार्फत रब्बी हंगामासाठी 3 लाख 14 हजार क्विंटल बियाणे सरकार अनुदानावर वाटप करणार आहे, त्याकरिता 62.79 कोटी लागणार आहेत आणि त्याची तरतूद सरकाने केली आहे असे दादासाहेब भुसे, कृषी मंत्री यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की राज्यामध्ये या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस … Read more