बांधकाम परवानगी बाबत ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय

ग्रामीण भागांमध्ये बांधकाम करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  ज्यांना बांधकाम करताना गृहकर्ज काढायचे आहे. त्यांच्याकरिता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.  बांधकामाविषयी चा फडणवीस सरकारने जो निर्णय घेतलेला होता.त्यामध्ये ठाकरे सरकारने बदल करून आता नवीन जीआर किंवा नवीन आदेश बांधकाम संबंधी दिलेला आहे. नवीन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची घोषणा सरकारने केली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाआघाडी … Read more