पुढील आठवड्यापासून 5000 कोटींच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार

पुढील आठवड्यापासून पाच हजार कोटींच्या अतिवृष्टी भरपाईचे वाटप सुरू होणार आहे केळी कांदा तूर कापूस या पिकांचे परतीच्या पावसामुळे फार मोठे नुकसान झाले आहे महाराष्ट्र सरकारने सर्व नुकसानीच्या भरपाईपोटी दहा हजार कोटींची घोषणा केली आणि त्यानुसार जिल्हानिहाय जे नुकसान झालेले आहे त्याचा अंतिम अहवाल मदत व पुनर्वसन विभागाला प्राप्त झालेला आहे राज्यातील 45 लाख हेक्‍टर … Read more