शेतातील पाईपलाईन टाकण्यासाठी कुणीही अडवू शकत नाही, यासाठी अस्तित्वात आहे कायदा.

PM Kusum Yojana सौर कृषी पंप योजना

शेतातील पाईपलाईन टाकण्यासाठी कुणीही अडवू शकत नाही, यासाठी अस्तित्वात आहे कायदा. शेतकरी बांधवांना सर्वात मोठी येणारी अडचण म्हणजे शेतातील पाणी एकीकडून दुसरीकडे वाहण्यासाठी, पाण्याचा पाईप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून कसा न्यावा. तेच आपण या लेखात पाहणार आहोत. पाण्याचा पाईप दुसऱ्या ठिकाणी नेत असताना मध्येच एखाद्या दुसऱ्याचे शेत येते त्यावेळेस शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला आपल्या शेतातून … Read more