मागील काही महिन्यास आधी झालेल्या अतिवृष्टी व पूर मुळे पिकाचे नुकसान झाले आहे त्यासाठी खालील दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना प्रति हेक्टर 13 हजार 600 रुपये अनुदान मिळणार आहे जिल्ह्यांची नावे खाली आहेत.
पुणे,
सातारा,
लातूर,
सोलापूर,
बीड,
हिंगोली,
नांदेड,
परभणी,
जालना,
औरंगाबाद .