Ativrushti Nuksan Pik Vima Claim पावसाने झालेले नुकसान भरपाई कशी मिळणार?
मित्रांनो या वर्षी हातातोंडाशी आलेला पिकासा घास अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांपासून दूरच राहिला. पावसामुळे फार मोठे नुकसान शेतकऱ्यांच्या पिकाचे झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. पीक पूर्णपणे मातीमध्ये मिसळले. आता अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना गरज आहे ती मोठ्या धीरची आणि मदतीची. तर मित्रांनो ही मदत आता शेतकऱ्यांना कशी मिळेल? हेच आपण या लेखामध्ये बघूया. कृषिमंत्र्यांनी सांगितले की नुकसानीचे तात्काळ … Read more