ई फेरफार मिळणार फुकटात | Free Download e Ferfar

Free Download e Ferfar – शेतकरी मित्रांनो आता आपल्याला इ फेरफार फुकटात मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या वेळेची सुद्धा बचत होईल. डिजिटल इंडिया अभियानांतर्गत महसूल विभागाच्या अनेक सेवा अनेक जिल्ह्यांमध्ये आता ऑनलाईन झालेले आहेत त्यामध्ये कुठलेही शुल्क न आकारता आणि विहित कालावधी मध्ये ई-फेरफार केल्या जात आहेत. त्यामुळे ई फेरफार करण्याची सेवा फुकटात आणि वेळेची बचत … Read more

Pradhan Mantri Fasal Bima Yojana: Crop Insurance PMFBY | प्रधानमंत्री पिक विमा योजना

Pradhan Mantri Fasal Bima Yojana - Crop Insurance PMFBY

प्रधानमंत्री पीक विमा योजना 2023 Pradhan Mantri Fasal Bima Yojana: Crop Insurance PMFBY आज आपण या लेखात प्रधानमंत्री पीक विमा योजना या विषयी माहिती पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला पीक विमा योजनेसंबंधी संपूर्ण माहिती मिळेल. 1) प्रधानमंत्री पीक विमा योजना 2023 | Pradhanmantri Pik Vima Yojana प्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) ही भारत सरकारने 2016 मध्ये … Read more

Maha Bhumi Abhilekh जमिनीची शासकीय मोजणी भूमी अभिलेख

Jamin Mojani जमीन कशीही असो तुम्ही स्वतः मोजणी करू शकता

शेतकरी मित्रांनो शेतीची मोजणी Maha Bhumi Abhilekh zकरण्याला खूप वेळ लागतो आणि त्यात जर शासकीय मोजणी करायचं म्हटलं तर फारच डोकेदुखी असते कारण शासकीय मोजणी ही लवकर केल्या जात नाही किंवा त्यासाठी खूप उशीर लागत असतो. म्हणूनच भूमी अभिलेख कार्यालयाने आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे. जमिनीची शासकीय मोजणी भूमी अभिलेख Maha Bhumi Abhilekh … Read more

जमीन खरेदी विक्री नियम

जमीन खरेदी विक्री नियम

जमीन खरेदी विक्री नियम जमीन खरेदी केली असेल तर होणाऱ्या फसवणुकीपासून तुम्ही कसे स्वतःचा बचाव कराल. बऱ्याचदा आपण खरेदी-विक्रीच्या व्यवहारात बद्दल फसवणूक झाल्याचे पाहिले आहे. तुम्ही नवीन जमीन खरेदी केली असेल तर तीन महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. त्या तुम्ही केल्या आहेत का? केल्या नसतील तर खालील माहिती वाचा. जमीन खरेदी विक्री नियम काही गोष्टी तुम्हाला … Read more

7/12 मध्ये मोठा बदल शेतकऱ्यांना तलाठीं ची गरज नाही

Jamin Mojani जमीन कशीही असो तुम्ही स्वतः मोजणी करू शकता

7/12मध्ये मोठा बदल शेतकऱ्यांना तलाठीं ची गरज नाही.शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना होणारा त्रास म्हणजेच एक तलाठी कार्यालय प्रत्येक शेतकऱ्यांना तलाठी कार्यालय गाठावे लागत असे. काहीना काही दस्तावेज म्हणजेच आपल्या जमिनीचा सातबारा आठ अश्या दस्ता विधान साठी तलाठी कार्यालयात जावे लागत असे पण शेतकऱ्यांना आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही तर कोणता बदल झालेला आहे आपण ते … Read more