PM-SYM PM Shram Yogi Mandhan Yojana 2021

PM-SYM PM Shram Yogi Mandhan Yojana

केंद्र सरकारने PM-SYM PM Shram Yogi Mandhan Yojana सुरु केली आहे. श्रमिक आणि ज्येष्ठ व्यक्तींना मोदी सरकारने आधार देऊन सर्वात मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारने ज्येष्ठ व्यक्ती किंवा श्रम करणाऱ्या व्यक्ती दर महिन्याला तीन हजार रुपये मिळू शकतात अशा प्रकारची घोषणा केली आहे. या योजनेकरिता आतापर्यंत आपण बघतो की 45 लाख लोकांनी नोंदणी केली … Read more

Pik Vima Company | कोणत्या पिक विमा कंपनीने तुमचा विमा काढला आहे?

Pik Vima Company – केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक सहाच्या पत्रान्वये दिलेल्या मान्यतेनुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून एक वर्षाकरिता निवड करण्यात आलेली आहे खरीप 2022 व रब्बी 2022-23 हंगामाकरिता राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना Cup & Cap Model (८०:११०) नुसार योजनेची अंमलबजावणी करणे करिता मान्यता दिलेली आहे. सेक्सी व्हिडीओ यानुसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांकरिता विमा … Read more

9 जिल्ह्यांना अतिवृष्टी मदत Ativrushti Madat Maharashtra

शेतकरी मित्रांनो उर्वरित 9 जिल्ह्यांना अतिवृष्टी मदत जाहीर झालेली आहे. 27 ऑक्टोबर 2021 च्या शासन निर्णयाप्रमाणे ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत. विभागीय आयुक्त कोकण औरंगाबाद नाशिक व नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार संदर्भात दिन क्रमांक चार च्या शासन निर्णयान्वये … Read more

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट Nuksan Bharpai

Pik Karj Crop Loan

मित्रांनो राज्यांमध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीची लवकरच आपल्याला भरपाई म्हणून आर्थिक मदत केली जाणार असून त्याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करून महत्त्वाची माहिती दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ व इतर जिल्ह्यातील सुमारे 55 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून पहिल्या टप्प्यामध्ये 3700 … Read more

अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर | Ativrushti Nuksan Bharpai 2021

हवामान अंदाज पुणे

Ativrushti Nuksan Bharpai 2021 मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जून ते ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना भरपाई देण्याकरता शासन निर्णय निघालेला आहे 21 ऑक्टोबर 2021 रोजी हा शासन निर्णय निघाला असून या शासन निर्णयामध्ये सांगितल्याप्रमाणे, जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थिती मुळे झालेल्या … Read more