National Food Security Mission Subsidy | खते व औषधांचा करिता शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान

National Food Security Mission Subsidy – केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते निविष्ठा अनुदान देण्याकरता एक महत्त्वपूर्ण योजना राबविली जाते, त्याचं नाव आहे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तर शेतकऱ्यांना पीक संरक्षण औषधे जैविक खते तननाशक जिप्सम अशा विविध बाबींचा खरेदीकरिता दिल्या जाणाऱ्या अनुदाना संदर्भातील एक माहिती आपण बघूया. खरीप व रब्बी हंगामाकरिता खते आणि … Read more

Lockdown | देशातील 150 जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता

देशातील विविध राज्यांतल्या 150 जिल्ह्यांमध्ये कोरोना साथीच्या प्रसाराचे प्रमाण 15% आहे. 150 जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या जिल्ह्यांतील आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. 150 जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्यात यावा, अशी शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मंगळवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत करण्यात आली. त्या दिशेने येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय … Read more

PM Kisan Physical Verification | पी एम किसान फिजिकल व्हेरिफिकेशन फॉर्म

PM Kisan Physical Verification – नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये मानधन देणारी योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना, या योजनेचा लाभ घेणारे बोगस लाभार्थी सुद्धा सापडत आहेत. आतापर्यंत आपणास 11 हप्ते मिळाले आहेत, आता 12 वा हप्ता येणार आहे परंतु त्या अगोदर आपल्याला एक काम पूर्ण करावे लागणार आहे तरच … Read more

Corona Vaccination | कोरोना लस घेणाऱ्या 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींकरिता महत्वाची बातमी

कोरोनाला रोखण्यासाठी सरकार लसीकरणावर भर दिला जात आहे. येत्या 1 मे पासून १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींनाही लस दिली जाणार आहे. मात्र, कोरोना लस घेण्यासाठी या वयोगटातील व्यक्तींनी Cowin वेब पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. येत्या 1 मे पासून १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींनाही लस दिली जाणार आहे. … Read more

E Pass Maharashtra Lockdown परराज्य, आंतरजिल्हा इ-पास कशी काढावी?

कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनानं पुन्हा एकदा काही कठोर पावलं उचण्यास सुरुवात केली. ज्याअंतर्गत राज्यात ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले. याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे. अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि … Read more