Weather in Maharashtra | शेतकऱ्यांवर पावसाचे संकट

येणाऱ्या दिवसांमध्ये गव्हाच्या पिकाचे सर्वाधिक नुकसान होऊ शकते जर ढगाळ वातावरण राहिले तर हरभऱ्यावर अडीसुद्धा पडू शकते असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असताना दिसते आहे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान खात्याकडून पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे म्हणून शेतकऱ्यांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे.

सर्व जिल्ह्यातील हवामान अंदाज पहा येथे क्लीक करून