Ativrushti Nuksan Bharpai 2022 | अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022

Ativrushti Nuksan Bharpai 2022 –  महाराष्ट्र राज्यामध्ये जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुर परिस्थिती उद्भवली आणि त्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, अशा नुकसानाकरिता बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून 3345 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे या मदतीमुळे अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. … Read more