Krushi Karj Mitra Yojana | कृषी कर्ज मित्र योजना

Krushi Karj Mitra Yojana या दोन जिल्ह्याकरता कृषी कर्ज मित्र योजना ऑनलाईन अर्ज झाले सुरू…… जाणून घ्या कोणते आहे ते जिल्हे….

कृषी कर्ज मित्र या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळवून देण्यासाठी त्यास मदत करणे, मार्गदर्शन करणे यासाठी तरुणांना शासनातर्फे मानधन देण्यात येणार आहे. तर कृषी मित्र म्हणून नोंदणी कशी करावी? याविषयीचे अर्ज अर्ज सुरू झालेली आहे. हे अर्ज सांगली व औरंगाबाद या दोन जिल्ह्यांकरिता उपलब्ध झाले आहेत.

शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (krushi karj mitra yojana) कृषी कर्ज मित्र योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड सहज करता यावी यासाठी बँकेच्या (bank loan) माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जाची (loan) सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सांगली व औरंगाबाद हे दोन जिल्हे आहेत ज्या मध्ये ही योजना सुरू झाली आहे तसेच कशा प्रकारे तुम्ही कृषी मित्र म्हणून नोंदणी करू शकता. या विषयीची सविस्तर माहिती आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Read  Pik Vima Yojana Online Form List Maharashtra 2020-21पीक विमा तक्रार कोणाकडे करणार?

या योजनेकरिता नोंदणी कशी करावी? येथे क्लीक करा

 

Leave a Comment