Ramai Awas Yojana रमाई आवास योजनेअंतर्गत सन 2021 – 22 करता राज्यात मिळणार 1 लाख 36 हजार घरकुल, याकरता मंजुरी सुद्धा मिळालेली आहे. बघूया तुमच्या विभागाला किती घरकुल मिळणार.
महाआवास अभियान 2 अंतर्गत सर्वांना चांगली घर, पक्के घर हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. 5 लाखापर्यंत घरकुल देण्याचा मानस सरकारचा आहे. अनुसूचित जाती /नवबौद्ध बांधवाकरता रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागा करीता 1लाख 13 हजार, तर शहरी भागा करता 22 हजार ही घरकुल देण्याकरता 2021-22 करता मंजुरी देण्यात आलेली आहे.
अमरावती विभागात ग्रामीणच्या 21 हजार 978 तर शहरी भागातील 3210 घरकुलांना मंजुरी
लातूर विभागात ग्रामीणच्या 24 हजार 274 तर शहरी भागाच्या 2770 घरकुलांची मंजुरी आहे.
मुंबई विभागात ग्रामीण च् 1942 तर शहरी भागातील 86 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे.
नाशिक विभागात ग्रामीण च्या 14864 तर शहरी भागातील 3046 घरकुलांना मंजुरी.
मराठवाड्यात औरंगाबाद विभागात ग्रामीण च्या 30 हजार 116 व शहरी भागाच्या 7565 घरकुलांना मंजुरी.
नागपूर विभागात ग्रामीण च्या अकरा हजार 677 तर शहरी विभागाच्या 2987 घरकुलांना मंजुरी.
पुणे विभागात ग्रामीणच्या आज 8720 तर शहरी भागातील 5792 घरकुलांना मंजुरी.
Yojna Milne
Yojna milaleli nahi ajun kontich
This govt is not working at right direction towards public . Nothing good for public they want to just earn money and fool the citizen. And in morning they go for press conference we have fed-up of this faces we need an big change .
Great
माझी आई निबंध सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नक्की वाचा..