शेतकरी बांधवांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे सरकार घरावरील सोलार पॅनल साठी शंभर टक्के अनुदान देत आहे. शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागते त्यामुळे थोडा खर्चही होतो तो खर्च वाढू नये व फ्री मध्ये त्यांना लाईन उपलब्ध व्हावी म्हणून ही योजना सरकार राबत आहे शेतकऱ्यांसाठी सरकार नवनवीन प्रयोग नेहमीच करत असते व त्यांना अमलातही आणते. पण आजही कित्येक शेतकरी या अनुदानाचे फायदे घेत नाही तर त्यांनी पुढाकार घेऊन या योजनेचे फायदे घ्यायला हवे कारण हे योजना फक्त शेतकरी बांधवांसाठीच आहे. अगर शेतकरी बांधवांना त्यांच्या घरामध्ये अंधार नको असेल तर या योजनेचा फायदा नक्की घ्या व याने आपणास विज बिल भरण्याची ही गरज नाही त्यामुळे तोही आर्थिक खर्च वाचेल. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार चाळीस टक्के सबसिडी दरवर्षी दहा हजार घरांवर आता सोलार पॅनल बसवण्याचे काम चालू आहे.