Ativrushti Nuksan Bharpai 2022 | अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी
Ativrushti Nuksan Bharpai 2022 शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाईचा हप्ता. महाराष्ट्र राज्यासाठी 355.39 कोटी निधी मंजूर….. राज्यातील पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना मदतीचा वाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 355.39 करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये देशाच्या विविध भागांमध्ये पूर परस्थिती, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य … Read more